दिनांक १५ जुलै २०२६ रोजी इ. ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
वक्तृत्व स्पर्धेसाठी इयत्ता निहाय वेगवेगळे विषय देण्यात आलेले होते.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण सौ. गावीत, कु.न्हालवे, सौ. जगताप या शिक्षिकांनी केले. स्पर्धेचे नियोजन सौ.घोलप व सौ.सहारे यांनी केले. प्रशालेचे मा.उपमुख्याध्यापक श्री.सुरवसे सर यांच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धा संपन्न झाली.
दिनांक २७ जुलै रोजी या वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ..
इ. ५ वी
1.शिवम सचिन जगताप .. ५ वी नालंदा
2.सुरभी तुकाराम खोचरे..५ वी बोधगया
3.श्रेयस सचिन वाघोले.. ५ वी नालंदा
इ.६ वी
1.कृष्णा बेंगळे.. ६ वी तक्षशिला
2.सृष्टी चव्हाण..६ वी तक्षशिला
3.जय जगताप.. ६ वी तक्षशिला
इ.७ वी
1.तन्वी उमेश पवार.. ७ वी तक्षशिला
2.रुणल गणेश काळे.. ७ वी नालंदा
3.प्रणया गणेश कडू.. ७ वी तक्षशिला

